दिलासादायक... मीरा भाईंदरमध्ये एकाच दिवसात 55 जणांना डिस्चार्ज
मीरा भाईंदर :  मीरा भाईंदर शहरात कोरोनाचं संकट गहिरं होत असताना आता एक दिलासादायक बातमी आली आहे. आज एका दिवसात तब्बल 55 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होवून आपल्या घरी निघाले आहेत. मीरा भाईंदर शहरात आजघडीला 161 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. तर यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. असं असताना आज पंड…
लॉकडाऊनमध्येही देशात विशेष ट्रेन; 1200 मजुरांना घेऊन पहिली ट्रेन रांचीत दाखल
नवी दिल्ली :  लॉकडाऊनमुळे देशभरात विविध राज्यात अडकलेले प्रवासी, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर लोक लवकरच स्वगृही परतण्यास सुरुवात झाली आहे. राज्यांच्या विनंतीवरून कामगारांसाठी रेल्वेकडून शुक्रवारपासून देशभरात विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यातील काही ट्रेन धावल्या आहेत तर काही…
'मातोश्री' बाहेरील सुरक्षा रक्षक असलेले तीन पोलीस कोरोना पॉझिटिव्ह
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्र्यातील कलानगरस्थित असलेल्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. हे पोलीस कर्मचारी मागील काही दिवसापासून येथे कार्यरत आहेत. याआधी मातोश्रीवरील ठेल्यावर चहा विक्रेत्याला कोरोनाची ल…
देवेंद्र फडणवीसांना ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करा, भाजपची पोलीस आयुक्तांकडे मागणी
भाजपच्या नेत्यांनी आज मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिहं यांनी भेट घेतली. या भेटीत भाजप नेत्यांनी दोन मागण्या केल्या आहेत. राज्यभरात पोलिसांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियातून खालच्या भाषेत होणारे ट्रोलिंग रोखावं, या मागण्या भाजप नेत…
तबलीघींमुळे संपूर्ण समाजाला दोषी धरणं योग्य नाही: नक्वी
नवी दिल्ली :   लॉकडाऊन  काळात निझामुद्दीन ' तबलीघी जमात '  मरकझ  समोर आल्यानंतर देशाला हादरा बसला होता. करोनाचा धोका वाढल्यानं मोठा वादही उभा राहिला. परंतु, 'केवळ एका संस्थेच्या किंवा व्यक्तीच्या गुन्ह्यासाठी संपूर्ण समाजाकडेच गुन्हेगार म्हणून पाहणं चुकीचं' असल्याचं मत केंद्रीय  अ…
Image
महाराष्ट्रातील करोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर
मुंबई: महाराष्ट्रात करोना रुग्णांचा आकडा वाढत असून काल यात ४३१ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळं ही संख्या ५६४९ वर पोहोचली आहे. मात्र, रुग्ण दुपटीनं वाढण्याचा वेग मंदावला असल्यानं घाबरून जाण्याची गरज नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. जाणून घेऊया दिवसभरातील ताज्या घडामोडी... लाइव्ह अ…
Image